शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बीड : १२ दिवसांत एसटीला १.८३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:14 IST

आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे.बीड विभागातील बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी आगारातून यात्रा स्पेशल आणि नियमित बस फेऱ्यांचे नियोजन होते. मात्र २० जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान आंदोलनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक तसेच काही ठिकाणी लालपरी व शिवशाही बसेस जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हिंसक परिस्थिती असलेल्या भागात वातावरण निवळण्यापर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बस आणि प्रवाशांचे नुकसान टळले. परंतू आंदोलन काळात जवळपास ६ हजार ४६१ बस फेºया रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ६ लाख २८ हजार ७८५ किलोमीटर इतक्या धावणाºया बसफेºया होऊ शकल्या नाहीत. परिणामी १२ दिवसात होणारे बीड विभागाचे १ कोटी ८३ लाख ३० हजार ९९८ रुपयांचे अपेक्षित उत्पन्न बुडाले.९ दिवस परभणी बससेवा बंदबारा दिवसात काही दिवस पूणे, औरंगाबाद, जालना, सोलापूर मार्गावरील बससेवा बंद ठेवावी लागली तर परभणी, नांदेड मार्गावरील बससेवा सलग नऊ दिवस बंद ठेवावी लागली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळBeedबीडagitationआंदोलन