शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'त्या' घाटात पुन्हा अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:06 IST

नशिब बलवत्तर म्हणून चौघे वाचले, चार दिवसात दुसरी घटना 

- नितीन कांबळे कडा (बीड) : महादेव दरा येथील घाटात चालकांचा ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून चारजण जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घाटात चार दिवसांत दुसरा अपघात  झाल्याने येथे सुरक्षा कठडे बसवण्याची मागणी केली जात आहे.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात ६ मार्च रोजी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार दरीत कोसळून शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडून चार दिवस होत नाही तोच गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता पुन्हा या घाटात एक कार दरीत कोसळून अपघात झाला. 

अंबाजोगाई येथील चारजण कारमधून ( एम.एच क्रमांक ४४, टी.८९८९)  आष्टीकडे येत होते. दरम्यान, महादेव दरा घाटात गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. यात कारमधील चारजण जखमी झाले आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील या धोकादायक वळणाचवर त्वरीत संरक्षण कठडे बसवाव्यात अशी मागणी बीडसांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय डुकरे, अमोल दिवटे यांनी केली आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात