शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ईव्हीएम मशिनच्या निषेधार्थ अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:13 IST

मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे

अंबाजोगाई (बीड ) : ईव्हीएम मशीन द्वारे मतदान घेतल्याने लोकशाहीला धोक्यात येत आहे, त्या बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्यात याव्यात या मागणीसाठी मंगळवारी (दि.२५) दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड यांनी केले.

आक्रोश मोर्चा सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान आंदोलकांनी ई.व्ही. एम. विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीचे निवेदन आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.विष्णु जाधव, संतराम पारवे, शेकापचे हनुमंत गायकवाड, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब,अ‍ॅड. सुभाष जाधव,रामभाऊ सावंत,महादेव वाव्हळे, समाधान काळुंके, विलास सरवदे,कल्याण उदार,रतन शिंगाडे, के.टी.जाधव,ज्ञानेश्वर कवठेकर आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAmbajogaiअंबाजोगाईagitationआंदोलन