शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

माजलगाव धरणात ५३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:28 IST

मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मागील पंधरवड्यात झालेला दमदार पाऊसधरण परिसरात गुरु वारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने शनिवारी रात्री ८ वाजता हे धरण ५३ टक्के भरले. आता धरण भरायला केवळ ७ फुट पाण्याची आवश्यकता आहे.मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५४ मीटर पाणी पातळी होती . गुरु वारी सांयकाळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शुक्र वार व शनिवारी धरणात पाण्याची आवक जास्त राहिल्यामुळे पाणी पातळी चांगलीच वाढली. शुक्रवारी पाणी पातळी ४२९.०४ मीटर एवढी झाली होती ती शनिवारी ४२९.६४ मीटर झाली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर पाण्याची आवश्यकता असते.आता हे धरण भरण्यासाठी २.१६ मीटर म्हणजे ७ फूट पाण्याची आवश्यकता आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असला तरी १५ दिवसांत अतिशय जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण