शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणात ५३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:28 IST

मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मागील पंधरवड्यात झालेला दमदार पाऊसधरण परिसरात गुरु वारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने शनिवारी रात्री ८ वाजता हे धरण ५३ टक्के भरले. आता धरण भरायला केवळ ७ फुट पाण्याची आवश्यकता आहे.मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५४ मीटर पाणी पातळी होती . गुरु वारी सांयकाळी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शुक्र वार व शनिवारी धरणात पाण्याची आवक जास्त राहिल्यामुळे पाणी पातळी चांगलीच वाढली. शुक्रवारी पाणी पातळी ४२९.०४ मीटर एवढी झाली होती ती शनिवारी ४२९.६४ मीटर झाली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर पाण्याची आवश्यकता असते.आता हे धरण भरण्यासाठी २.१६ मीटर म्हणजे ७ फूट पाण्याची आवश्यकता आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असला तरी १५ दिवसांत अतिशय जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात हसू पहावयास मिळत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण