शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेंगाळलेल्या २०० जलकुंभ शुद्धीकरणाला येऊ लागला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:32 IST

पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत पावसाळा सुरु झाल्याने जलकुंभांच्या जलशुद्धीकरणाचे काम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत काही ठिकाणी तातडीने कामे सुरु झाली होती. लोकमतने याबाबत सविस्तर वृत्त दिल्यानंतर जिल्ह्यातील चार तालुक्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली, त्याचबरोबर त्या त्या तालुक्यातील जलकुंभाचे शुध्दीकरण करण्यास सुरु वात झाली.पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत वर्षभरात दोन वेळा पावसाळ्याआधी व नंतर शुद्धीकरण केले जाते. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित हाताळणी व साठवणुकीसाठी ही मोहीम महत्वाची असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील ७५० जलकुंभांचे शुद्धीकरण हाती घेण्यात आले होते. या संदर्भात ७ जुलै रोजी लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. इतर ठिकाणी कामे सुरु झाल्याचे समजल्याने ज्या तालुक्यात ही मोहीम सुरु झाली नव्हती, त्या तालुक्यातील यंत्रणा जागी झाली. विस्तार अधिकारी आरोग्य, एमपीडब्ल्यू, पाणी गुणवत्ता विभागाचे कर्मचाऱ्यांनी धावपळ सुरु केली. ३०० जलरक्षक व ३०० आरोग्य कर्मचारी आदींनी जलकुंभ शुध्दीकरण हाती घेतले. जिल्ह्यातील शिरुर कासार, पाटोदा, आष्टी, माजलगाव तालुक्यात ही कामे सुरु झाली दोन दिवसात जवळपास २०० जलकुंभांचे शुद्धीकरण करण्यात आले. यात क्लोरिनचा वापर करण्यात आला. आधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ब्लिचिंग पावडरचा पुरवठा होत होता. काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना स्वत:च्या उत्पन्नातून ब्लिचिंग पावडर विकत घ्यावी लागते. रविवारी ‘लोकमत’ मधील वृत्तानंतर ग्रामपंचायतींनीही तातडीने ब्लिचिंग पावडर खरेदी केली. बंद जलकुंभाचे शुद्धीकरण झाले.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य