शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

माजलगाव धरणाचे ११ गेट १ मिटरने पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 10:26 IST

Discharge from Majalgaon Dam : ४३हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात वाढ

माजलगाव : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. यामुळे गुरुवारी पहाटे  ११ गेट १ मिटरने उघडण्यात आले असुन याद्वारे ४३ हजार क्युसेसने पाणी सिंधफणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. हे धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून आजपर्यंत पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाचे सर्वात जास्त ११ गेट द्वारे ४३ हजार क्युसेस ऐवढे पाणी सोडण्यात आले होते. मागील आठवड्यापासुन शनिवारपर्यंत १ गेट द्वारे १ हजार २०० क्युसेनने पाणी सोडण्यात येत होते. 

मागील ५-६ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने धरणातुन पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे गुरूवारी मध्यरात्री अर्ध्या मिटने ९ गेट उघडण्यात आले होते. त्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पाण्याची आवक वाढल्याने ११ गेट १ मिटरने उघडुन या द्वारे ४३ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी.एम.झेंड व कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसWaterपाणी