शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:25 IST

उन्हाळ्यात  आपल्याला खूप थकवा येतो. कामामध्ये आपले मन लागत नाही.

 याकरिता घरी बसून काही फळांचे सेवन केले तर त्यामुळे आपला थकवा व आळसही  हमखास दूर होतो. कोणकोणत्या फळांमुळे थकवा जातो व ऊर्जा वाढते त्याची ही माहिती.पाणी पिणे : उन्हाळ्याच्या दिवसात जादा पाणी पिणे हे खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर आळस आलेला असेल तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे. यामुळे आपल्या शरीरात उत्साह येईल. दिवसाची सुरुवात ही दोन ग्लास पाण्याने करावी. परंतु, खाली पोट असेल तर जादा पाणीही पिणेही चांगले नाही हे सुद्धा लक्षात घ्यावे. केळी : गरमीच्या दिवसात केळी खाणे हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील शुगर नियंत्रीत राहते व प्रचन प्रक्रिया चांगली राहते. त्यामध्ये असणाºया पोटोशिअम व व्हिटामीन बी च्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात ऊर्जा येते. आद्रक  चहा : शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आद्रके ची चहा सुद्धा खूप उपयोगाची आहे. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामधील एंटीआॅक्सिडेंट मुळे आपल्याला नेहमी ताजेतवाणे असल्याचे जाणवते.बदाम : शरीर चांगले राहण्यासाठी पोषक तत्वाची खूप आवश्यकता असते. पोषक तत्वासाठी बदामाचे सेवन करणे हे कधीही योग्य आहे. त्यामधील प्रोटीनमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. े नारळ : आपल्याला जेव्हा जास्त आळस आलेला असेल तर अशावेळेला कच्चे नारळ खावे. किंवा त्याचे पाणी तरी प्यावे. संपूर्ण कच्चे नारळ खाल्ले तर पोटातील गरमीही कमी होते.कच्चे फळे : आळस घालविण्यासाठी संत्री, द्राक्षे व लिंबू ही कच्ची फळे खाणे  खूप फायदाचे आहेत. ही फळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करतात. उत्साह येण्यासाठी नेहमी या फळांचे सेवन करणे उत्तम आहे. अन्न धान्य : गहू, तांदूळ व मुग या धान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आळसही दूर होतो व शरीराला ऊर्जाही मिळते.