शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

उन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:25 IST

उन्हाळ्यात  आपल्याला खूप थकवा येतो. कामामध्ये आपले मन लागत नाही.

 याकरिता घरी बसून काही फळांचे सेवन केले तर त्यामुळे आपला थकवा व आळसही  हमखास दूर होतो. कोणकोणत्या फळांमुळे थकवा जातो व ऊर्जा वाढते त्याची ही माहिती.पाणी पिणे : उन्हाळ्याच्या दिवसात जादा पाणी पिणे हे खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर आळस आलेला असेल तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे. यामुळे आपल्या शरीरात उत्साह येईल. दिवसाची सुरुवात ही दोन ग्लास पाण्याने करावी. परंतु, खाली पोट असेल तर जादा पाणीही पिणेही चांगले नाही हे सुद्धा लक्षात घ्यावे. केळी : गरमीच्या दिवसात केळी खाणे हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील शुगर नियंत्रीत राहते व प्रचन प्रक्रिया चांगली राहते. त्यामध्ये असणाºया पोटोशिअम व व्हिटामीन बी च्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात ऊर्जा येते. आद्रक  चहा : शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आद्रके ची चहा सुद्धा खूप उपयोगाची आहे. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामधील एंटीआॅक्सिडेंट मुळे आपल्याला नेहमी ताजेतवाणे असल्याचे जाणवते.बदाम : शरीर चांगले राहण्यासाठी पोषक तत्वाची खूप आवश्यकता असते. पोषक तत्वासाठी बदामाचे सेवन करणे हे कधीही योग्य आहे. त्यामधील प्रोटीनमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. े नारळ : आपल्याला जेव्हा जास्त आळस आलेला असेल तर अशावेळेला कच्चे नारळ खावे. किंवा त्याचे पाणी तरी प्यावे. संपूर्ण कच्चे नारळ खाल्ले तर पोटातील गरमीही कमी होते.कच्चे फळे : आळस घालविण्यासाठी संत्री, द्राक्षे व लिंबू ही कच्ची फळे खाणे  खूप फायदाचे आहेत. ही फळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करतात. उत्साह येण्यासाठी नेहमी या फळांचे सेवन करणे उत्तम आहे. अन्न धान्य : गहू, तांदूळ व मुग या धान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आळसही दूर होतो व शरीराला ऊर्जाही मिळते.