शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
3
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
6
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
7
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
8
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
9
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
10
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
11
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
12
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
13
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
14
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
16
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
17
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
18
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
19
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
20
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."

​देशात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 14:01 IST

भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो.

‘दारूबंदी’ची मागणी जोर पकडत असतानाच दारूमुळे मृत्यू होण्यासंबंधीचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. भारतात दर 96 व्या मिनिटाला होतो दारूमुळे एकाचा मृत्यू होतो. याचा अर्थ की, दररोज 15 लोक दारूच्या व्यसनापायी आपले आयु्ष्य गमावतात.इंडियास्पेंड संस्थेने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2013 सालच्या रिपोर्टचे विश्लेषण करून हे विदारक सत्य बाहेर आणले.दारुमुळे मृत्यू होण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तमिळनाडूचा क्रमांक येतो. तज्ज्ञांच्या मते, दारूचे अतिसेवनामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते.बहुतांश गुन्हे आणि अपघात हे दारूमुळे होतात. महिलांचा लैंगिक छळ आणि चोरी यांसारख्या गुन्ह्यांचा संबंध दारूशी असल्याची माहिती एस. राजू यांनी दिली.गेल्या काही वर्षांमध्ये दारूचे दरडोई सेवनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार 2003-05 मध्ये दारूचे दरडोई सेवन 1.6 लिटर होते ते 38 टक्क्यांनी वाढून 2010-12 मध्ये 2.2 लिटर झाले.सुमोर ११ टक्के भारतीय हे बिंज ड्रिंकर (एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू पिणारे) आहेत. जागतिक लोकसंख्येचा विचार करता हेच प्रमाण 16 टक्के आहे.अलिकडच्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्ती व प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी दारूबंदीचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. तमिळनाडूमध्ये जयललितांनी निवडूण आल्यावर पहिल्याच दिवशी 500 दारूची दुकाने बंद केली. एप्रिल महिन्यात बिहारमध्ये नितीशकुमारांनी दारु विक्री, सेवन आणि उत्पादनावर बंदी घातली.तिकेड केरळमध्येदेखील 2014 साली पंचतारांकित हॉटेल्स वगळता इतर सर्व ठिकाणी दारुबंदी लागू केली.  दारुबंदीला समर्थन करण्यामध्ये महिला आघाडीवर आहेत. तमिळनाडूमध्ये 47 टक्के तर केरळमध्ये 52 महिलांनी दारूबंदीच्या निर्णय योग्य असल्याचे सांगितले.