शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

'या' कारणांमुळे येते शरीराची दुर्गंधी, कुणी दूर पळण्याआधी व्हा सावध!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:13 IST

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना खूप जास्त घाम येतो. त्यामुळे लोकांना वाटतं की, या घामामुळेच शरीराची दुर्गंधी येते. पण असं नाहीये.

(Image Credit : inc.com)

उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना खूप जास्त घाम येतो. त्यामुळे लोकांना वाटतं की, या घामामुळेच शरीराची दुर्गंधी येते. पण असं नाहीये. खरंतर घामाला कोणताही वास नसतो. जेव्हा शरीरातील बॅक्टेरिया घामात मिसळतात तेव्हा घामाची दुर्गंधी येऊ लागते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळेही शरीराची दुर्गंधी येते. यासोबतच आणखीही काही कारणे आहेत ती खालीलप्रमाणे सांगता येतील.

तणाव

तणाव असल्यावर शरीरातून घाम अधिक निघतो. यादरम्यान शरीरात कॉर्टिसोल हार्मोन अधिक रिलीज होतात. ज्यामुळे असं होतं. जास्त प्रमाणात निघालेला घाम जेव्हा बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा दुर्गंधी येऊ लागते. 

कपड्यांची निवड

सिंथेटिक कापडही अनेकजण उकाड्याच्या दिवसात परिधान करतात. पण याने घाम शोषला जात नाही. कॉटन फॅब्रिक फार जास्त घाम शोषतो. जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर तुम्ही रेयॉन आणि पॉलिस्टरसारखे कापड वापरणे बंद करा. या कापडामुळे घाम शोषला जात नाही आणि त्यामुळे बॅक्टेरिया अधिक होतात. त्यामुळे दुर्गंधी येऊ लागते. 

अत्तराचा वापर

अत्तरामुळेही घामाची दुर्गंधी येते. खरंतर हे त्याच अत्तरासोबत होतं ज्या अत्तरांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण नसतात. अशात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि शरीराची दुर्गंधी येते. 

औषधांचं सेवन

जर तुम्ही फार जास्त औषधे घेत असाल तर याचा प्रभाव तुमच्या शरीरावरही होतो. औषधांमधील रासायनिक तत्व शरीराच्या गंधाला प्रभावित करतात. अशात घाम आणि शरीराचा गंध मिळून दुर्गंधी निर्माण होते. 

मसालेदार पदार्थ

फार जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSkin Care Tipsत्वचेची काळजी