शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 16:24 IST

महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत.

सुरत : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये महापूर आला होता. यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांनी बडोद्यातील लोकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल केले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत कोणताही नियम तोडला तरीही चलन फाडण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यातच घरे, दुकानांमधील वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे. यामुळे त्रासामध्ये असलेल्य़ा लोकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सूट दिली आहे. याकाळात एकही चलन फाडले जाणार नाही. 

बडोदा शहरामध्ये गेल्या आठवड्यात 21 इंचांपर्यंत पाणी भरले होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्टपर्यंत वाहतूक नियम तोडणारे किंवा वाहतूक कायद्याचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात कोणताही दंड आकारला जाणार नाही. यामागे पोलिसांचे म्हणणे आहे की, नागरिक आधीच अनेक संकटांनी त्रस्त झाले आहेत. यात त्यांना आणखी त्रास देण्याची इच्छा नाही. 

बडोदा शहरात आलेल्या महापूरामध्ये 7 हजार कार आणि 50 हजार दुचाकी पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. गेल्या 31 जुलैला एकाच दिवशी 20 इंच एवढा पाऊस झाला. या कार आणि बाईक दुरुस्त करण्यासाठी जवळपास 23 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. तर यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मॅकॅनिकनी सांगितल्यानुसार कमी पाण्यात आणि कमी वेळासाठी बुडालेल्या कार दुरुस्त करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. मात्र, ज्या कार जास्त काळ आणि पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या त्यांच्या इंजिनातही पाणी गेले आहे. या कार दुरुस्त करण्यासाठी दीड महिना लागण्याची शक्यता आहे.    

टॅग्स :floodपूरGujaratगुजरात