शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

... तर दहा हजार दंड भरण्याची तयारी ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 06:40 IST

वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नका

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाइलवर बोलल्यास पहिल्या वेळी ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. हा नवीन नियम सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा पकडलेल्या २५ जणांकडून ५७ हजारांचा दंड वसूल केला आहे. 

वाहन चालविताना शरीराचे सर्व अवयव वाहतुकीच्या नियमात अधिनस्त राहून वाहन चालविण्याचे काम करायला हवे, परंतु अनेक लोक वाहन चालविताना वारंवार मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर बोलण्याच्या नादात अपघात होतो.

१वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना पहिल्या वेळी ५०० रुपये दंड आकारला जातो.

२ वाहन चालविताना तीच व्यक्ती पुन्हा दुसऱ्या वेळी मोबाइलवर बोलताना आढळली तर १० हजार रुपये दंड आकारण्यात येतो.

मोबाईलवर बोलताना लक्ष विचलित होते. परिणामी, अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असून, जिवाची पर्वा करण्यासाठी वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये. 

वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. वाहन मर्यादित वेगात चालविणे, तसेच वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन सर्वांनी केल्यास अपघाताला आळा बसेल. परिणामी प्राणहानी होणार नाही. वाहतूक नियम तोडल्यास वाहन चालकाला कारवाईस सामोरे जावे लागेल.- सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस.

अपघाताची शक्यता वाढते    वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास बोलण्याच्या नादात वाहनावरील संतुलन बिघडते. परिणामी, अपघात होतात.

टॅग्स :carकारRto officeआरटीओ ऑफीसalibaugअलिबागtraffic policeवाहतूक पोलीस