शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची;  पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:53 IST

दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.

- चिन्मय काळेनॉयडा : दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.त्यासाठीच पर्यावरणानुकूल वाहने सादर करण्यात आली आहेत, पण ही वाहने ‘कन्सेप्ट’ स्तरावर आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल इंधनाच्या पारंपरिक इंजिनांचे प्रदूषण कमी होणे अत्यावश्यक आहे. यासाठीच ‘बीएस व्हीआय’ श्रेणी येणार आहे. हे इंजिन मर्सिडीज-बेन्झ कंपनीने सादर केले आहे.केंद्र सरकारने बीएस व्हीआय श्रेणीतील डिझेल इंजिने एप्रिल २०२० पासून अनिवार्य केली आहेत. त्या आधीच मर्सिडीजने अशा इंजिनाची निर्मिती भारतात केली. या इंजिनाने सज्ज पहिली गाडी त्यांनी सादर केली. त्या निमित्ताने इंजिनही पाहायला मिळाले. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच कंपन्यांनी पुढाकारघेतल्यास इलेक्ट्रिक वाहनांना आधी पारंपरिक इंधनाच्या गाड्याही उपयुक्त ठरतील, असे मत मर्सिडीज-बेन्झ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.आॅटो उद्योगाला हव्यात सवलतीभारतीय आॅटो उद्योगाचा जीडीपीमध्ये सात ते साडे सात टक्के हिस्सा आहे. हा उद्योग जगात सातवा आहे. त्यात आणखी वाढ होण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने करांमार्फत सवलत देणे गरजेचे आहे.आॅटो कंपन्या रोजगार दुप्पट करण्यास सज्ज आहे. मात्र, सरकारी धोरण त्याला अनुसरून नाही. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी करसवलती आवश्यक आहेत, असे आवाहन मर्सिडीजचे रोलँड फॉगर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८