शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सिग्नल तोडल्याची पावती फाडली; चालक मनीष तिवारी यांनी सहकुटुंब रस्तारोको केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 10:41 IST

2 ऑक्टोबरला वाहतूक पोलिसांनी पावती फाडली होती. सिग्नल तोडल्याचे कारण सांगितले होते.

नवी दिल्ली : चौकातील सिग्नल तोडल्यामुळे टॅक्सी चालकाने कुटुंबासोबत रस्त्यावर धरणे आंदोलन केल्याचा प्रकार घडला. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रस्त्याच्या बाजुला नेऊन ठेवले. 

रस्ता जाम करणाऱ्या चालकाचे नाव मनीष तिवारी आहे. तो टॅक्सी चालवतो. मनीषचा आरोप आहे की, 2 ऑक्टोबरला वाहतूक पोलिसांनी पावती फाडली होती. त्याला सिग्नल तोडल्याचे कारण सांगितले होते. मनीषने सांगितले की तेव्हा त्यांनी कोणतीही पावती घेतली नाही आणि तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये गेलो. तिथे चुकीच्या पद्धतीने पावती केल्याचे सांगितले आणि वाहतूक पोलिसांनी कानशिलात मारल्याचाही आरोप केला. पोलिसांमध्ये तक्रार देऊन मनीष घरी गेला. तेव्हापासून तो टॅक्सी चालवू शकत नव्हता, कारण वाहतूक पोलिसांनी त्याच्या कारचे कागदपत्र काढून घेतले होते. 

रविवारी सकाळी मनीष यांची पत्नी उर्वशी, छोटा मुलगा अनुभव आणि मोठा अभिनव यांच्यासोबत त्या सिग्नलवरून न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलनाला बसले. यामुळे हा रस्ताच जाम झाला. वाहतूक कोंडी झाल्याचे पाहून पोलिस तिथे पोहोचले. मनीष यांच्या कुटुंबाला समजाविण्याचा प्रयत्न झाला. मनीष यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सिग्नल पार केला तेव्हा लाल लाईट लागण्यासाठी 7 सेकंद उरलेले होते. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांनी त्रास देण्याच्या उद्देशाने पावती केली. तसेच मारहाणही केली. 

एकीकडे मनीष ऐकत नाही आणि वाहतूक कोंडीही वाढू लागल्याने अखेर पोलिस अधिकारीच तिथे पोहोचले. त्यांनी मनीषच्या कुटुंबाला पोलिस ठाण्यामध्ये येण्यास सांगितले. मात्र तरीही ते रस्त्यावरून हटले नाहीत. यानंतर महिला पोलिसांना बोलवून हाता पायाला पकडून उचलत रस्त्याच्या बाजुला नेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या चालकाने धावत्या वाहनांसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सांगितले की, पावत्या न्यायालयाच्या आदेशावरून फाडल्या जात आहेत. मनिषने त्याची बाजू न्यायालयात मांडावी. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNew Delhiनवी दिल्ली