शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki Recall: अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:38 IST

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारापर्यंत हजारो कार एका मोठ्या समस्येमुळे माघारी बोलावल्या आहेत. कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

कार रिकॉल करून ही समस्या दुरुस्त केली जाणार आहे. या कार ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या काळात उत्पादित करण्यात आल्या होत्या. Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara ची जवळपास 17,362 यूनिट्स रिकॉल करण्यात आली आहेत. 

रिकॉल केल्या गेलेल्या कार मारुतीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जाणार आहेत. गरज भासल्यास सदोष एअरबॅग कंट्रोलर बदलला जाईल. या समस्येमुळे अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर त्यांचे काम करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. 

या सदोष सिस्टिम असलेल्या कारमधील दुरुस्ती होईपर्यंत ग्राहकांनी त्यांच्या कार चालवू नयेत किंवा त्यांचा वापर करू नये असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रभावित वाहन मालकांना तातडीने मारुती सुझुकी डीलरशिपकडून कळविले जाणार आहे. 

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. एप्रिल 2022 नंतर चालू आर्थिक वर्षात ही दुसरी वेळ आहे.  

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी