शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maruti Suzuki Recall: अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:38 IST

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारापर्यंत हजारो कार एका मोठ्या समस्येमुळे माघारी बोलावल्या आहेत. कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

कार रिकॉल करून ही समस्या दुरुस्त केली जाणार आहे. या कार ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या काळात उत्पादित करण्यात आल्या होत्या. Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara ची जवळपास 17,362 यूनिट्स रिकॉल करण्यात आली आहेत. 

रिकॉल केल्या गेलेल्या कार मारुतीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जाणार आहेत. गरज भासल्यास सदोष एअरबॅग कंट्रोलर बदलला जाईल. या समस्येमुळे अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर त्यांचे काम करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. 

या सदोष सिस्टिम असलेल्या कारमधील दुरुस्ती होईपर्यंत ग्राहकांनी त्यांच्या कार चालवू नयेत किंवा त्यांचा वापर करू नये असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रभावित वाहन मालकांना तातडीने मारुती सुझुकी डीलरशिपकडून कळविले जाणार आहे. 

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. एप्रिल 2022 नंतर चालू आर्थिक वर्षात ही दुसरी वेळ आहे.  

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी