शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

टायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 22:05 IST

टायरमध्ये हवा कमीही नको व जास्तही नको. टायरमधील योग्य हवा हाच त्यावरचा उपाय आहे व तो कायम अंमलात आणला गेला पाहिजे.

मुंबई - मोटारीचा एकमेव भाग जो रस्त्याला स्पर्श करतो तो म्हणजे टायर. या टायरशिवाय मोटार कुचकामीच म्हणावी लागेल, हे टायरचे महत्त्व लक्षात घेतले तर टायरची निगा, दक्षता व सर्वात महत्त्वाची म्हणजे टायरमधील हवा अचूक वा योग्य असणे गरजेचे किती आहे, ते लक्षात यावे. साधारण कारचे वजन १००० किलोपेक्षा जास्त असते व त्यात प्रवासी, त्यांचे सामान यांचे वजन वेगळेच. बस, ट्रक आदी अवजड वाहनांचे वजनही प्रचंड असते. या सर्व घटकांचा भार पेलणे हे सोपे काम नाही. असा हा भारवाही टायर व त्या टायरचा खरा प्राण म्हणजे त्यातील हवा. ही योग्य नसली म्हणजे कितीतरी दुष्परिणाम होतात, अपघातही होऊ शकतो, मायलेज कमी होऊ शकते, मध्येच प्रवासांत खंडही पडू शकतो. यासाठीच डायरमध्ये योग्य हवा व हवेचा दाब असणे हे अतिशय गरजेचे आहे.

प्रत्येक कार, ट्रक वा बस यांचे त्यांच्या कंपन्यांनी भारमान लक्षात घेऊन टायरमध्ये हवा कशी व किती भराल ते माहिती पुस्तकात दिलेले असते. त्याचा तक्ता कारच्या पुढील दरवाजानजीक स्टिकरद्वारे लावलेला असतो. असे असूनही अनेकजण आपल्याला पाहिजे तशी हवा भरीत असतात. कारमध्ये हवा भरताना सकाळच्या वेळी विशेष करून प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी कमी हवा भरा कारण नंतर ती हवा गरम होऊन प्रसरण पावते व त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब जास्त निर्माण होऊ शकतो. त्यातून होणारा त्रास वचवा. यासाठी हवा योग्य त्या प्रमाणात भरा. जास्त किंवा कमी भरू नका. लांबच्या प्रवासात कडक उन्हामधून जात असावल तर दोन-तीन तासांनी हवा तपासा. त्यासाठी विविध प्रकारचे गेज (हवामापक) बाजारात मिळतात. ते नेहमी जवळ ठेवा.य अनेकदा पंपावर असलेल्या गेजमध्ये फरक असू शकतो, दोषही असू शकतो. त्यामुळे शक्यतो स्वतःकडे एक हवामापक नक्की ठेवा.

ठळक मुद्देहवा कमी भरली तरी फरक पडतो व जास्त भरली तरी फरक पडतो.

- हवा कमी भरल्यास...ओल्या रस्त्यावर ब्रेक प्रत्यक्षात अंमल करण्यास काहीसा जास्त वेळ घेतो.कमी रस्ता सोडून कार सरकू शकते.ओव्हरस्टीअरिंग वा अंडरस्टिअरींग म्हणजे नियंत्रणावर फरक पडतो.सस्पेंशनच्या काही भागांवर ताण पडतो.कारची हालचाल करताना त्रास पार्किंग करताना कठीण जाते.टायरचे आयुष्य कमी होते.

- हवा जास्त भरल्यासग्रीप कमी होते. कारण हवा जास्त असेल तर जमिनीला त्याच्या कमी भागाचा स्पर्श होतो.गाडी टणाणण उडल्यासारखी चालतेड्रायव्हिंग कम्पर्ट कमी होतो.टायरचा आवाज जास्त येतोटायरच्या मध्यभागावर दाब जास्त येतो.खड्डे व खडकाळ रस्त्यावरून जाताना टायरचे नुकसान अधिक होऊ शकते.यामुळेच टायरमधील हवेची काळजी करायला हवी. मग तुम्ही नाय-ट्रोजन भरा किंवा सर्वसाधारण हवा भरा

- योग्य हवा भरण्यासाठी काय कराल?कारच्या माहिहतीपुस्तकामधील सूचना अंलात आणातुमच्या भागातील हवा उष्ण असल्यास टायरची हवाही वाढते, त्यामुळे हवा तपासादर दोन आठवड्याने सर्व टायरमधील हवा तपासा व योग्य हवा ठेवा.लांबच्या प्रवासाला निघताना सुरुवातीला कोल्ड प्रेशर ठेवा, नंतर हवा पुन्हा तपासून भरा वा कमी करा.थंडी, पावसाळा यामध्येही दुर्लक्ष करू नकाउन्हाळ्यात हवेचा दाब वाढून टायर फुटू शकतो, तेव्हा योग्य हवा कायम आहे की नाही ते पाहा.टायरची स्थितीही कशी आहे त्याचा अंदाज घ्या 

टॅग्स :Automobileवाहनcarकार