शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

टायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 22:05 IST

टायरमध्ये हवा कमीही नको व जास्तही नको. टायरमधील योग्य हवा हाच त्यावरचा उपाय आहे व तो कायम अंमलात आणला गेला पाहिजे.

मुंबई - मोटारीचा एकमेव भाग जो रस्त्याला स्पर्श करतो तो म्हणजे टायर. या टायरशिवाय मोटार कुचकामीच म्हणावी लागेल, हे टायरचे महत्त्व लक्षात घेतले तर टायरची निगा, दक्षता व सर्वात महत्त्वाची म्हणजे टायरमधील हवा अचूक वा योग्य असणे गरजेचे किती आहे, ते लक्षात यावे. साधारण कारचे वजन १००० किलोपेक्षा जास्त असते व त्यात प्रवासी, त्यांचे सामान यांचे वजन वेगळेच. बस, ट्रक आदी अवजड वाहनांचे वजनही प्रचंड असते. या सर्व घटकांचा भार पेलणे हे सोपे काम नाही. असा हा भारवाही टायर व त्या टायरचा खरा प्राण म्हणजे त्यातील हवा. ही योग्य नसली म्हणजे कितीतरी दुष्परिणाम होतात, अपघातही होऊ शकतो, मायलेज कमी होऊ शकते, मध्येच प्रवासांत खंडही पडू शकतो. यासाठीच डायरमध्ये योग्य हवा व हवेचा दाब असणे हे अतिशय गरजेचे आहे.

प्रत्येक कार, ट्रक वा बस यांचे त्यांच्या कंपन्यांनी भारमान लक्षात घेऊन टायरमध्ये हवा कशी व किती भराल ते माहिती पुस्तकात दिलेले असते. त्याचा तक्ता कारच्या पुढील दरवाजानजीक स्टिकरद्वारे लावलेला असतो. असे असूनही अनेकजण आपल्याला पाहिजे तशी हवा भरीत असतात. कारमध्ये हवा भरताना सकाळच्या वेळी विशेष करून प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी कमी हवा भरा कारण नंतर ती हवा गरम होऊन प्रसरण पावते व त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब जास्त निर्माण होऊ शकतो. त्यातून होणारा त्रास वचवा. यासाठी हवा योग्य त्या प्रमाणात भरा. जास्त किंवा कमी भरू नका. लांबच्या प्रवासात कडक उन्हामधून जात असावल तर दोन-तीन तासांनी हवा तपासा. त्यासाठी विविध प्रकारचे गेज (हवामापक) बाजारात मिळतात. ते नेहमी जवळ ठेवा.य अनेकदा पंपावर असलेल्या गेजमध्ये फरक असू शकतो, दोषही असू शकतो. त्यामुळे शक्यतो स्वतःकडे एक हवामापक नक्की ठेवा.

ठळक मुद्देहवा कमी भरली तरी फरक पडतो व जास्त भरली तरी फरक पडतो.

- हवा कमी भरल्यास...ओल्या रस्त्यावर ब्रेक प्रत्यक्षात अंमल करण्यास काहीसा जास्त वेळ घेतो.कमी रस्ता सोडून कार सरकू शकते.ओव्हरस्टीअरिंग वा अंडरस्टिअरींग म्हणजे नियंत्रणावर फरक पडतो.सस्पेंशनच्या काही भागांवर ताण पडतो.कारची हालचाल करताना त्रास पार्किंग करताना कठीण जाते.टायरचे आयुष्य कमी होते.

- हवा जास्त भरल्यासग्रीप कमी होते. कारण हवा जास्त असेल तर जमिनीला त्याच्या कमी भागाचा स्पर्श होतो.गाडी टणाणण उडल्यासारखी चालतेड्रायव्हिंग कम्पर्ट कमी होतो.टायरचा आवाज जास्त येतोटायरच्या मध्यभागावर दाब जास्त येतो.खड्डे व खडकाळ रस्त्यावरून जाताना टायरचे नुकसान अधिक होऊ शकते.यामुळेच टायरमधील हवेची काळजी करायला हवी. मग तुम्ही नाय-ट्रोजन भरा किंवा सर्वसाधारण हवा भरा

- योग्य हवा भरण्यासाठी काय कराल?कारच्या माहिहतीपुस्तकामधील सूचना अंलात आणातुमच्या भागातील हवा उष्ण असल्यास टायरची हवाही वाढते, त्यामुळे हवा तपासादर दोन आठवड्याने सर्व टायरमधील हवा तपासा व योग्य हवा ठेवा.लांबच्या प्रवासाला निघताना सुरुवातीला कोल्ड प्रेशर ठेवा, नंतर हवा पुन्हा तपासून भरा वा कमी करा.थंडी, पावसाळा यामध्येही दुर्लक्ष करू नकाउन्हाळ्यात हवेचा दाब वाढून टायर फुटू शकतो, तेव्हा योग्य हवा कायम आहे की नाही ते पाहा.टायरची स्थितीही कशी आहे त्याचा अंदाज घ्या 

टॅग्स :Automobileवाहनcarकार