शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालाल तर अडचणीत याल...अधिकचा दंड भराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 09:45 IST

नव्या मोटार वाहन कायद्यामुळे गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे.

काही राज्यांमध्ये वाहतुकीचे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. बऱ्याचदा वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली जाते. पावती फाडल्यामुळे वादही होतात. मात्र, असे केल्याने अधिकचा दंडही भरावा लागू शकतो. तसेच सरकारी कामात अडथळा घातल्याचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. यामुळे वाहतूक पोलिसांशी वाद घालणे टाळले पाहिजे.

नव्या मोटार वाहन कायद्यामुळे गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. दहा पट जास्त दंडाची पावती फाडल्याने वाहनचालक हैरान होत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली जात आहे. असे केल्यास 100 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. बेंगळुरुमध्ये 7 ऑक्टोबरला एकाच दिवशी पोलिसांनी 19 लोकांवर 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

जर तुम्हाला वाटत असेल की पावती चुकीच्या पद्धतीने आकारली गेली आहे, तर पोलिसांशी हुज्जत घालू नका आणि तेव्हा कोणताही दंड भरू नका. तुम्ही या दंडाविरोधात न्यायालयात जाऊन आव्हान देऊ शकता. नवीन नियम लागू झाल्यापासून वाहतूक पोलिसांविरोधातील प्रकरणे न्यायालयात रोजच निकाली काढली जात आहेत. आधीपेक्षा जास्त वेगाने होत आहेत. 

अनेकदा असे होते की घाई गडबडीत तुम्ही गाडीची कागदपत्रे किंवा लायसन घरी विसरायला होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी पकडल्यास ते पावती हाती देतात. अशावेळी दंड न भरता 15 दिवसांच्या आत न्यायालयात जाऊन कागदपत्र दाखवू शकता. चलनापासून तुम्ही तेव्हाच वाचू शकता जेव्हा तुमच्याकडे चलन काढण्याआधीचे कागदपत्र असतील. अनेकदा पीयुसी किंवा इन्शुरन्स काढलेला नसतो. पोलिसांनी पकडल्यानंतर काढल्यास तो ग्राह्य धरला जात नाही.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसmotercycleमोटारसायकलroad safetyरस्ते सुरक्षा