शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 17:24 IST

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे.

पुढील 12 वर्षांत भारतात इलेक्ट्रीक वाहनांचे लक्ष्य ठेवणाऱ्या सरकारसाठी एका चांगली बातमी आहे. सर्वाधिक खपाच्या दोन कार अल्टो आणि वॅगन आर या आता विजेवर चालणार आहेत. मात्र, या कार मारुती सुझुकी नाही तर एक स्टार्टअप कंपनी विकणार आहे. धक्का बसला ना, खरे आहे. 

इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी कंपन्यांनी कंबर कसली आहे. मात्र, लोकांनी या कार महागड्या असणार असल्याने धास्ती घेतली आहे. यामुळे अल्टो आणि वॅगनआर सारखी खिशाला परवडणारी कार जर विजेवर चालणारी असेल तर त्यांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही कार पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत. तेलगानाच्या E-trio Automobiles या स्टार्टअप कंपनीने मारुतीची आणि एआरएआयची परवानगी घेऊन दोन्ही कार विजेवर चालण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे सध्याच्या कारचे काय होणार हा प्रश्नही काहीसा निकाली निघाला आहे. E-trio ही ARAI ची मान्यता मिळालेला पहिली कंपनी आहे. 

E-trio ही कंपनी सध्याच्या IC इंजिन वाल्या कारवर काम करत आहे. यामुळे महागड्या इलेक्ट्रीक कार घेण्यापेक्षा वाहनमालक त्यांच्याकडील वापरातील कारमध्ये आवश्यक बदल करून विजेवर चालवू शकणार आहेत. 

सध्या ही कंपनी Alto आणि WagonR या कारला विजेवर चालविण्याची सेवा देत आहे. या कारची दोन वर्षांपासून चाचणी सुरु आहे. E-trio ने सांगितले की या वाहनांना गिअरची गरज राहत नाही. रेट्रोफिट किट बसविल्यानंतर या कार 150 किमीच्या वेगाने धावतात. चाचणीवेळी या कारनी तब्बल 210 किमीचा वेग पकडला होता. 

अल्टो आणि वॅगन आरवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कंपनी अन्य कंपन्यांच्या कारना विजेवर चालविण्यासाठी परवानगीची वाट पाहत आहे. या कंपनीची सध्या दर महिन्याला 1000 कार रेट्रोफिट करण्याची क्षमता आहे. पुढील वर्षी हा आकडा 5000 करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारMaruti Suzukiमारुती सुझुकीMaruti Suzuki e-Survivorमारुती सुझुकी फ्यूचर एस कन्सेप्टcarकार