शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा परिणाम, आता सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी; सरकार कठोर भूमिकेच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:48 IST

टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली-

टाटा ग्रूपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा रस्ते वाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिपोर्टनुसार मिस्त्री यांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे केंद्र सरकारला सीट बेल्ट आणि सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टमशी संबंधित नियमांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे. सीट बेल्ट वॉर्निंग सिस्टीम बंद करणाऱ्या सर्व जुगाडांवर सरकार लवकरच बंदी घालू शकतं. भारतातील कार प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. 

सरकार घेणार मोठा निर्णयसायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, मंत्रालयानं एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये या चार मोठ्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे. सीट बेल्ट अलार्म स्टॉपरवर बंदी घालण्यासोबतच परिवहन मंत्रालय कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि मधल्या व मागील सीटवर तीन-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

परिवहन मंत्रालय सीट बेल्टचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवू शकतं. रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार हे चार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं. 

परिवहन मंत्रालय अॅक्शनमोडमध्येपरिवहन मंत्रालय नव्या रस्त्याच्या डिझाईनसाठी प्रस्तावाचे पुनरावलोकन करू शकतं. जर एखाद्यानं निश्चित केलेले निकष पूर्ण केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ते या सर्व गोष्टींसाठी ऑर्डर तयार करत आहेत आणि प्रक्रिया सुरू आहे. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या सीट बेल्ट क्लिपवर बंदी घालण्याचा आदेशही लवकरच जारी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघात