शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:23 IST

वीज उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०३५ पर्यंत भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेपैकी ६ ते ८.७ टक्के वीज इलेक्ट्रिक वाहने वापरतील, असे गुंतवणूक व्यवस्थापन संस्था ‘आयकीगाई ॲसेट मॅनेजर होल्डिंग्ज’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, ईव्हींचा वापर संपूर्ण जगात वाढत आहे. २०२३ मध्ये एकूण जागतिक कार विक्रीत ईव्हींची हिस्सेदारी १८ टक्के झाली. त्यात चीनची हिस्सेदारी अर्ध्यापेक्षा अधिक आहे. ईव्हींच्या विक्रीचे प्रतिबिंब वीज वापरावर उमटणे अपरिहार्य आहे. ईव्हींच्या वाढीबरोबर त्यांची वीज वापरातील हिस्सेदारी वाढत जाईल. भारतात २०३५ पर्यंत ईव्ही वाहने ६ ते ८.७ टक्के वीज वापरतील. अहवालात म्हटले आहे की, उष्णता वाढत असल्यामुळे भारतात एसीसह शीतकरण उपकरणांची मागणीही वाढत आहे. 

जागतिक मागणी ९.८ टक्क्यांपर्यंत वाढणारnअहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील वीज वापरात ईव्हींची हिस्सेदारी २०२३ मध्ये ०.५ टक्के होती. २०३५ पर्यंत ती ८.१ टक्के ते ९.८ टक्के होईल. nवाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासारख्या देशांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. वीज उत्पादन क्षमतांचा विस्तार करावा लागणार आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर