शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:23 IST

वीज उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०३५ पर्यंत भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेपैकी ६ ते ८.७ टक्के वीज इलेक्ट्रिक वाहने वापरतील, असे गुंतवणूक व्यवस्थापन संस्था ‘आयकीगाई ॲसेट मॅनेजर होल्डिंग्ज’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, ईव्हींचा वापर संपूर्ण जगात वाढत आहे. २०२३ मध्ये एकूण जागतिक कार विक्रीत ईव्हींची हिस्सेदारी १८ टक्के झाली. त्यात चीनची हिस्सेदारी अर्ध्यापेक्षा अधिक आहे. ईव्हींच्या विक्रीचे प्रतिबिंब वीज वापरावर उमटणे अपरिहार्य आहे. ईव्हींच्या वाढीबरोबर त्यांची वीज वापरातील हिस्सेदारी वाढत जाईल. भारतात २०३५ पर्यंत ईव्ही वाहने ६ ते ८.७ टक्के वीज वापरतील. अहवालात म्हटले आहे की, उष्णता वाढत असल्यामुळे भारतात एसीसह शीतकरण उपकरणांची मागणीही वाढत आहे. 

जागतिक मागणी ९.८ टक्क्यांपर्यंत वाढणारnअहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील वीज वापरात ईव्हींची हिस्सेदारी २०२३ मध्ये ०.५ टक्के होती. २०३५ पर्यंत ती ८.१ टक्के ते ९.८ टक्के होईल. nवाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासारख्या देशांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. वीज उत्पादन क्षमतांचा विस्तार करावा लागणार आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर