शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Black Tyres: माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:11 IST

Tyres Always Black In Colour: आपण जेव्हा गाडी खरेदी करतो तेव्हा त्यात रंगांचे ऑप्शन्स असतात. परंतु आपल्याला टायर्समध्ये कधीच काळ्या रंगाशिवाय अन्य ऑप्शन मिळत नाहीत.

Tyres Always Black In Colour : गाड्यांच्या टायर्सचा रंग हा काळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का की टायर्सचा रंग हा काळाच का असतो. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की १२५ वर्षांपूर्वी टायर्स पांढऱ्या रंगात बनवले जात होते. 

टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ इतकाही मजबूत नसतो की तो एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल आणि रोड्सवर चांगली कामगिरी करू शकेल. यासाठीच मिल्की व्हाईट रबरात आणि काही मजबूत (Strong Substances) पदार्थ एकत्र केले जातात.

कोणत्या गोष्टींचा होता वापर?मिल्की व्हाईट रबर (Milky White Rubber) अधिक मजबूत बनवण्यासाठी त्यामध्ये ब्लॅक कार्बन (Black Carbon) एकत्र केलं जातं. यामुळे टायरचा रंग काळा होता. कार्बन अॅड केल्यानं टायर मजबूत होतं आणि त्याची लाइफही वाढते.  कार्बनमध्ये ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी करण्याची क्षमता असते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत.

याशिवाय कार्बन ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षा पुरवतात. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे, त्याचं लाइफ आणि विश्वासार्हता पडताळून पाहिली पाहिजे.

टॅग्स :Automobileवाहन