शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

ईलेक्ट्रीक कारवर स्ट्राँग हायब्रिड कार वरचढ ठरू लागल्या? दोन फायदे जे लोकांना विचार करायला लावतायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:14 IST

निमशहरी, ग्रामीण भागातही अनेक जणांकडे ईलेक्ट्रीक कार घेण्याएवढा पैसा आहे, परंतू ते तिकडे वळत नाहीएत.

भारतीय बाजारात सध्या ईलेक्ट्रीक कारचे मार्केट जोरात आहे. जागतिक बाजारातही पुढचे वर्ष इलेक्ट्रीक गाड्यांनाच मागणी असणार असा अंदाज लावला जात आहे. परंतू,अद्याप जगातील सर्वात मोठी कंपनी आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी या सेगमेंटकडे न वळता हायब्रीड गाड्यांवर जोर देत आहे. याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

निमशहरी, ग्रामीण भागातही अनेक जणांकडे ईलेक्ट्रीक कार घेण्याएवढा पैसा आहे, परंतू ते तिकडे वळत नाहीएत. याचे एकमेव कारण म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या ग्राहकांना ईलेक्ट्रीक कारऐवजी स्ट्राँग हायब्रिड कार सोईस्कर वाटत आहेत. शहरात टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या अनेक ठिकाणी लोकांना ईलेक्ट्रीक कार सोईच्या वाटत आहेत. तर ग्रामीण भागात ज्यांचे बंगले आहेत, त्यांना पेट्रोल, डिझेलवरील किंवा हायब्रिड कार सोईची वाटत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून स्ट्राँग हायब्रिड कारना मागणी वाढत आहे. अर्थात या कार काही स्वस्त नाहीएत परंतू या कारचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे या कार चार्जिंग करण्याची आवश्यकता नसते. कारण ती इंधन आणि बॅटरी अशा दोन्ही गोष्टींवर चालतात. यामुळे या कार चांगल्या मायलेज देत आहेत. 

ईलेक्ट्रीक कारचा पर्याय हे हायब्रिड कार होऊ शकत नाहीत. कारण ईव्ही प्रदुषण करत नाहीत. उलट हायब्रिड कार पेट्रोल जाळते. दुसरा पाहिला जात असलेला फायदा म्हणजे ईलेक्ट्रीक कारच्या किंमतीपेक्षा हायब्रिड कारच्या किंमती कमी आहेत. हे दोन फायदे पाहून या कंपन्या ईलेक्ट्रीक कारच्या क्षेत्रात तातडीने येण्याचे टाळत आहेत. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार