शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 10:00 IST

डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ईलेक्ट्रीक कार, स्कूटरचे आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री करण्यात आले आहे. विविध राज्य सरकारांनी ही सूट दिलेली आहे. परंतू ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. ईलेक्ट्रीक कार-स्कूटरला रजिस्ट्रेशन झिरो केलेच, परंतू पुढील दोन वर्षांसाठी सीएनजी कारलाही रजिस्ट्रेशन शुल्क माफ करून टाकले आहे. 

1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2024 या कालावधीत खरेदी केलेल्या कोणत्याही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मोटरसायकल, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर किंवा सीएनजी वाहनावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 

यामुळे डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. १ एप्रिलपासून आजपर्यंत ज्या लोकांनी वाहने खरेदी केली आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन फी परत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या वाहनांची खासकरून सीएनजी वाहनांची ऑन रोड प्राईज कमी होणार आहे. बंगालमध्ये 28.5 टक्के लोकांकडे दुचाकी आहेत तर 2.8 टक्के लोकांकडे चारचाकी आहेत. राज्यात रेल्वे, बस आणि टॅक्सीमधून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर