शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:37 IST

माेफत दुरुस्ती करून देणार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात माेठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने १ लाख ८० हजाराहून अधिक वाहने परत मागविण्याची घाेषणा केली. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी संभाव्य त्रुटीचा तपास करून ती दूर करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पेट्राेलवर चालणारी आहेत.  

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०१८ ते २७ ऑक्टाेबर २०२० या कालावधीत उत्पादन केलेल्या १ लाख ८१ हजार ७५४ गाड्या परत मागविण्यात येणार आहेत. त्यात सियाझ, एर्टिगा, व्हिटारा ब्रीझा, एस-क्राॅस आणि एक्सएल-६ या माॅडेल्सचा त्यात समावेश आहे. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी काही त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणी केल्यानंतर परिणाम झालेले सर्व सुटेभाग माेफत बदलून देण्यात येतील. याबाबत कंपनीच्या अधिकृत वर्कशाॅपमधून ग्राहकांना संपर्क करण्यात येईल. 

नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू हाेईल, असे कंपनीने म्हटले आहे. ताेपर्यंत ग्राहकांनी पाणी भरलेल्या ठिकाणी प्रवास करू नये, असे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर माेठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता असून, मारुती सुझुकीला या दुरुस्तीमुळे दुहेरी फटका बसणर आहे. 

आपली गाडी या यादीत आहे का, याची ग्राहक स्वत:देखील माहिती घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित माॅडेलच्या लिंकवर जाऊन चेसिस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध हाेईल. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असताे. तसेच वाहनाचे बिल आणि नाेंदणीच्या कागदपत्रांमध्येदेखील नमूद केलेला असताे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन