Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी ...
परंपरागत विरोधकांची मनधरणी करण्याची आली त्यांच्यावर वेळ, लोकशाहीच्या खेळात घराणेशाहीची कसोटी ...
राज्यसभा, विधानसभा, परिषदेवर जाण्याचा पर्याय ...
मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील धारावी ट्रान्झिट कॅम्प स्कूल किंवा धारावी पब्लिक स्कूल येथे ३४ केंद्र आणि २९,६२८ मतदार आहेत. ...
उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकात प्रत्येकी पाच-सात जागांचा खड्डा पडला, तर तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात भाजपची धावपळ चालू आहे! ...
एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला. ...
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ...
राष्ट्रीय अन् विकासाच्या मुद्द्यांवर भारी पडत आहे जातींचा फॉर्म्युला ...