भारत निवडणूक आयोगाद्वारे सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हंबर्डी (ता.यावल) येथील मतदारांची गृहभेट घेतली. ...
Jalgaon: गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे. ...
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील इब्राहिम ऊर्फ टिपू ऊर्फ टिप्या सत्तार मन्यार (२९) याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. ...