लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदुस्तानला द्वेषाचा आखाडा बनवू नका

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारतात आज आपण बघतोय अशाच राजकारणाची कल्पना केली होती काय? कालपरत्वे भारतीय राजकारण जाती आणि धर्मात गुरफटेल आणि संपूर्ण समाजाला त्यात गुंतवेल ...

समाजाची बेचैनी वाढविणारी वाटचाल चिंताजनक! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समाजाची बेचैनी वाढविणारी वाटचाल चिंताजनक!

प्रसंग होता यंदाच्या दिवाळीतील. ‘लोकमत समूहा’चे बीज जेथे रुजले त्या यवतमाळच्या गांधी चौकातील ‘पृथ्वीवंदन’मध्ये आम्ही सालाबादप्रमाणे पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी माझा एक बालपणीचा मित्र आला. धर्माने मुस्लिम असलेला हा मित्र मला ३० वर ...

या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या कट्टरपंथीयांना आवरा, अन्यथा देश बरबाद होईल !

‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरू असलेला वादंग आणि त्यात काही संघटना व नेत्यांकडून वापरली जात असलेली हिंसाचाराची भाषा याने मी बेचैन आहे. ...

उद्यमसुगमतेसाठी अजून बरंच काही करावं लागेल! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्यमसुगमतेसाठी अजून बरंच काही करावं लागेल!

जगातील देशांची उद्यमसुगमतेच्या दृष्टीने क्रमवारी लावणारा जागतिक बँकेच्या ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस इंडेक्स’अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतात सरकारी पातळीवर आनंदाचे जणू भरते आले. ...

भारताला चीनपासून अधिक सावध राहावे लागेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताला चीनपासून अधिक सावध राहावे लागेल

बीजिंगमध्ये गेल्या आठवड्यात पार पडलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात शी जिनपिंग यांची अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ...

एकही भूकबळी पडणे हा देशासाठी कलंक, ११ वर्षांच्या संतोषीच्या मृत्यूमुळे हादरला देश - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकही भूकबळी पडणे हा देशासाठी कलंक, ११ वर्षांच्या संतोषीच्या मृत्यूमुळे हादरला देश

झारखंड राज्यातील सिमडेगामध्ये संतोषी या ११ वर्षांच्या मुलीच्या उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण देश हेलावून गेला. पोटाला दोन वेळचे अन्नही देऊ शकत नसेल तर असा विकास काय कामाचा, असे प्रश्नचिन्ह या भूकबळीने सरकारच्या विकासाच्या दाव्यांपुढे उभे केल ...

जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीवनसमृद्धीसाठी केवळ पैसाच महत्त्वाचा नाही

उद्या धनत्रयोदशी. कुणी एखादा छानसा सोन्याचा दागिना घेईल, तर कुणी चांदीची वाटी आणि चमचा खरेदी करेल. कुणाच्या घरी नवे वाहन येईल तर आणखी कुणाच्या तरी घरी टीव्ही आणला जाईल. थोडक्यात, जो तो या मुहूर्तावर आपल्या ऐपतीनुसार खरेदी करेल. ...

या ३४ शेतक-यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या ३४ शेतक-यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

प्रत्येक सरकार शेतक-यांचा कैवारी असल्याचा दावा करते. मात्र तरीही शेतकºयांची अवस्था दयनीय आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतक-यांच्या नावाने मते मागून, त्यांचे नेते बनून राजकारणी विधानसभा आणि लोकसभेत जातात. ...