Maharashtra Karnataka Border Dispute: जत तालुक्याने कधी भाषिक प्रश्नांवरून आमच्यावर महाराष्ट्राने अन्याय केल्याची तक्रार केलेली नाही. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची त्यांची मागणी आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी देणार नसाल तर कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाण ...
नव्याचे नऊ दिवस झाले. एकमेकांना शिवीगाळ करून झाली. त्यावर सरकार चालत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करून कामाचे मंत्री अधिक घेतले पाहिजेत आणि हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमातून सरकारने बाहेर पडले पाहिजे. ...
भाजपच्या धोरणांना विरोध करून पर्याय देण्यासाठी समर्थ पर्याय नाही, असा समज तयार करण्यात येत आहे. किंबहुना तो तयार केला गेला आहे. वास्तविक तो खरा नाही. जनतेला जेव्हा राजकीय निर्णय घेण्याची गरज वाटेल तेव्हा जनता तो घेईल. पण राजकारणच धार्मिक उन्मादाच्या ...
मतदारांनी निवडून दिलेल्या सदस्यांचे सभागृहातील महत्त्व राहण्यासाठी नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडण्याचा अधिकारही त्यांनाच हवा. एकमताने किंवा बहुमताने सर्व निर्णय घेऊन विकासकामे करायची असतील, तर त्या पद्धतीने नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडताना निर्णय घेऊ द् ...