महाराष्ट्रातील छत्तीसपैकी वीस जिल्ह्यांत ललित साहित्याची विक्री करणारे एकही दुकान नाही. विदर्भातील अकरापैकी सात जिल्ह्यांत पुस्तकांचे एकही दुकान नाही. ...
कोणत्याही हिंसाचारात स्त्रिया आणि लहान मुलांवर खूप अत्याचार होतात हा जगभराचा अनुभव आहे. आधुनिक कालखंडात एकमेकांना जाळणे, सामुदायिक बलात्कार करणे किंवा स्त्रियांची विवस्त्र धिंड काढणे ही सर्व कृत्ये आदिम मानवी समाजव्यवस्थेची आहेत. छत्रपती शिवाजी महारा ...
भ्रष्टाचाराची इतकी नफरत असेल तर त्या भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी महायुती कशी करण्यात आली? अजित पवार यांना उपमुख्यमंत्री कसे करण्यात आले? संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या नेत्यांची पुढे चौकशी होणारच नाही का? याचे उत्तर द्यायची गरज नाही. ...
opposition's Unity: येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला चीत करण्याचा निर्धार करणारी बैठक पुन्हा जयप्रकाश नारायण यांच्या पाटण्यातच व्हावी, हा केवळ योगायोग नव्हे! ...