लाईव्ह न्यूज :

author-image

वसंत भोसले

मान्सून, सह्याद्री आणि पाणीच पाणी ! रविवार विशेष जागर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मान्सून, सह्याद्री आणि पाणीच पाणी ! रविवार विशेष जागर

गेल्या तीन आठवड्यांत झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. मान्सून, सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातून मिळणारे पाणी साठविण्याचा विचार शंभर वर्षांपूर्वीपासून करण्यात येऊ लागला. म्हणून धरणे झाली. पाणीसाठा उभा राहिला. हा साठा जपायचा कसा ? नद्यांचे प्र ...

दूध दराचे राजकारण पेटले ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दूध दराचे राजकारण पेटले !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलैपासून मुबंईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय धुमशान सुरू आहे. ...

मान्सूनच्या आविष्काराची नासाडी नको! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मान्सूनच्या आविष्काराची नासाडी नको!

मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा आविष्कार. त्याला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास आपण शिकलो नाही. तो दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण ...

राज्याच्या नेतृत्वात पुन्हा सांगली! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्याच्या नेतृत्वात पुन्हा सांगली!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने अनेक योगायोग साधले आहेत. त्या योगायोगाला राजकीय वारसा आणि परंपरेचा मुलामा असला तरी अलीकडच्या काळातील एक यशस्वी राजकारणी म्हणूनच जयंत पाटील यांच् ...

सदाभाऊ, दगडांचा मार आता लागला का ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सदाभाऊ, दगडांचा मार आता लागला का ?

सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. ...

पतंगराव कदम नावाचे वादळ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पतंगराव कदम नावाचे वादळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा आज वाढदिवस. ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त... ...

पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी ...

महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता कशासाठी..? --- जागर - रविवार विशेष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता कशासाठी..? --- जागर - रविवार विशेष

महाराष्ट्राच्या विकासाची दिशा किंवा धोरण आदींवर कोणी आवाज काढताना दिसत नाही. किंबहुना सत्तारूढ भाजपसुद्धा महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर राजकारण आणत नाही. ...