एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे. ...
जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे. ...
मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. ...
बालिकेच्या पालकांकडून बालिका १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचे लग्न करणार नाही असे बंधपत्र लिहून घेण्यात आले. ...
द्वितीय पारितोषिक नाबर गुरुजी विद्यालय दादर येथील रूपाली देवरे आणि तर तृतीय क्रमांक क.भी देशपांडे हायस्कूल बारामती पुणे येथील सोमनाथ गावित यांनी पटकावला. ...
सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. ...
या खंडाेबा मंदिर परिसरात जागोजागी कचरा करू नये ,याबद्दल जनजागृती करणारे बॅनर्स क्लब मार्फत लावण्यात आले आहेत. ...
ठाणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उद्यान पंडित पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन ... ...