जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकरी बचतगट यांना या ई-कार्ट’ वाहनाचे वाटप करण्यात येत आहे. ...
राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...
मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे. ...
मुस्लीम विवाहाचा समावेश विशेष विवाह कायद्यात करून महिलांवर अन्याय केला आहे. बालविवाह रोखण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगितले जात असले तरी ही मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे. ...