जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे. ...
सरकारने सीसीआय व कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून एमएसपी दराने कापूस खरेदीला वेग द्यावा तसेच राज्यात भावांतर याेजना लागू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली आहे. ...
मागणी ५४ लाख मेट्रिक टन, देशभरातील एकूण उत्पादन ७० लाख मेट्रिक टन, अशी कांद्याची स्थिती असतानाही निर्यातबंदी (onion export ban) कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
दरम्यान, कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी देशातील टेक्सटाइल लाॅबीने नाेव्हेंबर २०२३ पासून रेटून धरली आहे. त्यासाठी देशात कापसाचा तुटवडा असल्याचे कारण देत केंद्र सरकारवर सायकाॅलाॅजिकल प्रेशर तयार केले जात आहे. ...
बांगलादेशाने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रति किलाे आयात शुल्क आकारल्याने संत्र्याची निर्यात मंदावली व दर काेसळले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला ५० टक्के सबसिडी देण्याची घाेषणा करीत ...