कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
साखरेचे किमान विक्री मूल्य ३१ रुपये प्रतिकिलाेवरून ४१ रुपये प्रतिकिलाे करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक कल्याण व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे केली आहे. दुसरीकडे, कापूस, साेयाबीनसह बहुतांश खरीप शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे ...
Nagpur : अलीकडे ग्रामीण भागात अल्पवयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांनी आत्महत्या का केल्या? किंवा त्यांच्या व इतरांच्या मनात एवढ्या कमी वयात आत्महत्या करण्याचा विचार का येतो? याच्या मुळाशी जाण्याचा फारसा कुणी प्र ...