सध्या मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणामुळे श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. यासाठी जे जे रुग्णालयात फुफ्फुस पुनर्वसन केंद्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ...
Diabetics : राज्यात कोरोनापूर्व-पश्चात काळात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांच्या वाढीला बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे. ...
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते. ...