Mumbai: आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनासह अवघ्या महाराष्ट्राला समजले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली. ...
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. परिषदेच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. ...