लोकांच्या जीवनमानाच दर्जा उंचावण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ठाणे, केडीएमसी, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर ...
हवामानात बदल होऊन उष्णतेचे प्रमाणही मोठ्याप्रमाणात वाढले. यामुळे साथीच्या आजारांच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. सर्दी, खोकला, थंडीताप, डोकेदुखी आदीं साथीसह काही ठिकाणी काविळीचे रूग्णही आढळून आले आहेत. याशिवाय डेंग्यू या जीवघेण्या आजाराबरोबर आता जापन ...
सकाळीभरणाऱ्या या बी. जे . हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्या शाळा दुपारच्या सत्रात भरते. या कन्या शाळेच्या पटावर ६६ विद्यार्थीनी आहेत. मात्र केवळ ३० ते ३८ विद्यार्थी ...
ठाणे महापालिकेच्या कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर, कौसा, दिवा आणि ठाणे शहरात रस्ता निर्मितीसह रूंदीकरण, नवी पूल, हॉटेल्स, मॉल्स आदी विकास प्रकल्पांसह स्मार्ट सिटीशी संबंधित प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र या विकास कामांची, ठेकदार व विकासकांची माहिती ...
सामुहीक रजा घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या राज्यस्तरीय आंदोलनाव्दारे अभियंत्यांनी केला. या आदोलनाची दखल न घेतल्यास अभियंत बेमुदत संपाचे रणशिंग फुंकण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमधील बांधकाम, पाणी पुरवठा, लघू पाट ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यं ...
ठाणे व पालघर जिल्ह्यात दु:खत घटनेमुळे, जेल झाल्यामुळे, अपघातग्रस्त असल्यामुळे, ऑनलाइन अर्ज दाखल करता न आल्यामुळे आदी विविध कारणास्तव पात्र असलेल्या शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेला नाही. या शेतक-यांची दखल ...
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च ...