गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. ...
जिल्हा परिषदेत अडीच वर्षापुर्वी महिला राज अवतरल्याने ज्या आत्मीयतेने महिला घरसंसार व कुटूंब सावरतात, तसाच कारभार जिल्हा परिषदेत होईल व पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार वठणीवर येईल अशी अपेक्षा सर्वत्र बाळगली गेली. ...
अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांन ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेनेची युती होणार नसल्याचे जे काही वातावरण तयार झाले होते, ते पाहता राजकीय सोयीने भाजपावासिय झालेल्या माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी सुरू केली होती ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरू ...
जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकी ...
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होवू लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच या संदर्भात ...
राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही. असे सांगून थोरात यांनी, सध्या भाजपाकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात ...