गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल नागरिक हैराण, त्यातच सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने डोके वर काढले ...
भारताला रौप्यपदक जिंकून दिल्यावर सरकारने मला क्लास वनची पोस्ट दिली, त्यामुळे माझे खेळाचे स्वप्न आणि वडिलांचे मी अधिकारी बनावे हे स्वप्न, दोन्ही पूर्ण झाले ...
अनेक मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असून कर्णकर्कश बरोबरच जोरदार दणके स्पिकरमधून बसत होते ...
राज्यामध्ये सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका वाढू लागला आहे ...
स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे ...
पत्रसंवाद कमी होत असल्याने त्याविषयी देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे ...
गणेशोत्सवात पावसाच्या सरीसोबतच गणरायाचे दर्शन घ्यावे लागणार असले तरी दुपारी मात्र चांगलेच उकडणार ...
गुरूजींना प्रचंड मागणी असल्याने अनेकांच्या घरी गुरूजी पोहोचू शकणार नाहीत, तरीही भाविकांना घरच्या घरी पूजा करता येणार ...