गेल्या दहा वर्षांपासून मागणी करूनही शासन प्रशासन लक्ष देत नाही. ...
Marathwada Muktisangram Din:देवेंद्र फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ...
नांदेड - अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ... ...
अतिवृष्टीमुळे शेतात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते निराश झाले होते. ...
मनपाने आता थकबाकीवरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना आणण्याचा विचार सुरू केला आहे. ...
राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. ...
मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अपात्र उमेदवारांची नावे आल्याने भरतीबाबत संशय निर्माण झाला ...
स्वच्छता कर्मचारी वगळून जवळपास दोनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहिमेत सहभाग घेतला होता. ...