आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारने नामार्डच्या माध्यमातून पैसे दिले होते. त्यामुळे केंद्राने ४८ हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली आहे. केवळ सहकार विभागाने ही बाब मान्य केलेली नाही. मात्र उद्या केंद्रात कोणतेही सरकार आले तरीही कायद्याने कारवाई ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...
Ahmednagar: जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली पहिलीच योजना वादात सापडली आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वीच पाइपलाइनला गळती लागल्याने दीड कोटी रुपये खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. ...