ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mumbai School News: मुंबई पब्लिक स्कूलमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्याकरिता ‘मिशन ॲडमिशन- एकच लक्ष्य, एक लक्ष’ मोहीम राबवण्यात येत आहे. ...
बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे. ...
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे नालेसफाई केली जाते की हातसफाई? असा प्रश्न मुंबईकरांनी विचारला तर प्रशासनाने त्याचे समाधानकारक उत्तर दिले पाहिजे. ...