गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. त्यांच्या कारकिर्दीत वादंगाचा कडेलोट झाला. अर्थात, गेल्या काही वर्षांत नाट्य परिषद आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे. ...
Sangli: अदानीच्या कंपन्यांच्या व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सर्व श्रमिक महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आली. सांगलीत झालेल्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. ...