वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचे निदान वेळेत होऊन उपचार मिळाल्यास रुग्ण त्याला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. सध्या या आजरावर प्रामुख्याने टाटा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र, यापुढे सरकारी रुग्णालयेसुद ...
एकीकडे मुंबई महापालिकेच्या लहान दवाखान्यांत ‘एचएमआयएस’ सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजमधील केस पेपरवर रुग्णांच्या सर्व नोंदी हाताने लिहिण्याचा प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत. ...