संशोधकांनी वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे या गुहेच्या नाजूक परिसंस्थेला आणि त्यांच्या जैवविविधतेला धोका असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. ...
जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे ...
कोल्हापूर येथे शिवसेनेने शिवाजी चौकात भरपावसात मशाल पेटवली. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता ...
दोन दिवस ती अन्ननलिकेत अडकून पडल्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. ...
विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली ...
Deepak Kesarkar : कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून घोषणा होताच दीपक केसरकर यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...
अंबाबाईच्या भाविकांसाठी रिक्षावाहतुकीचीही सेवा देणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...