एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करून तो नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आणि कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने एकवटलेल्या ग्रामस्थांनी आता एकलहरे बचाव कृती समिती स्थापन करून ...
देशातील खेड्यापाड्यापर्यंत टपाल खात्याचे जाळे विस्तारले असल्याने गावागावातील नागरिकांना पोस्ट बॅँकेत सामावून घेण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये मोदींनी ‘आपका बॅँक, आपके द्वार’ योजनेची घोषणा केली आणि आता दिवाळीनंतर मोदींचा हाच संदेश घेऊन घरोघरी टपाल कर्म ...
शर्वाणीच्या आवाजातील जादूलहानपणी एक सुरात गाणे म्हणणारी शर्वाणी आयुष्यात गाण्यातूनच नवी ओळख निर्माण करेल, असे वाटले नव्हते; परंतु आता तिच्या गाण्यातील प्रगती पाहता ती ध्येयाकडे नक्कीच पोहचेल, असे एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. प्रत्येकाच्या आ ...
शर्वाणीच्या आवाजातील जादूलहानपणी एक सुरात गाणे म्हणणारी शर्वाणी आयुष्यात गाण्यातूनच नवी ओळख निर्माण करेल, असे वाटले नव्हते; परंतु आता तिच्या गाण्यातील प्रगती पाहता ती ध्येयाकडे नक्कीच पोहचेल, असे एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. प्रत्येकाच्या आ ...
नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक ...