उल्हासनगर महापालिकेत अधिकाऱ्यांचे ८० टक्के तर वर्ग ३ व ४ चे ५० टक्के कर्मचारी पदे रिक्त आहेत. ...
शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. ...
शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले. ...
आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली. ...
उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. ...
गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत आहेत. ...
गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी परिवाराने सत्तेसाठी भाजप सोबत घरोबा केल्याने, पक्ष अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. ...
जखमी पैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगर पोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली. ...