पतीचं पार्थिव चितेवर असताना, डोळ्यातलं पाणी खळत नसताना त्यांनी निर्धारानं सांगितलं की, दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार ! पण पाठवणार कसं? त्यासाठी ठरवलं की, आपणच सैन्यात भरती व्हायचं. लेकरं होस्टेलला ठेवली, अभ्यास सुरू केला, परीक्षा दिली, कठोर प्रशिक् ...
दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. ...
‘माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं,’ हा डायलॉग ऐकताना कुणालाही बरं वाटतं. मात्र ‘कसा जगला ?’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना सारी भौतिक सुखं ओंजळीत घेऊन समोर सुहास्य वदनानं उभारलेल्या लक्ष्मीचा चेहरा बहुतांश मंडळींच्या डोळ्यांसमोरू ...