अनेक रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे धावत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते असे नाही. पुढील प्रवासासाठी त्यांना रेल्वेच्या वेटींग तिकीटाचा आधार घेऊनच प्रवास करावा लागतो. ...
घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विकासकांनी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे अत्यावश्यकच, महारेराच्या निर्देशानंतर आतापर्यंत फक्त १९५ प्रकल्पांनी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केल्याचे आढाव्यात स्पष्ट, निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी करणार विशेष ...
२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करताना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची जाहीर केले. ...
सद्यस्थितीत वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. पात्र निवासी गाळेधारकांना संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देऊन स्थलांतरित करण्यात येते. ...