सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार/वारस यांना मिळाली आहे. ...
सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...
MHADA Lottery: म्हाडाने विहित केलेला आगाऊ देखभाल खर्च भरला आहे, अशा यशस्वी पात्र अर्जदारांना ताबा पत्र देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे १५० पात्र यशस्वी अर्जदारांना ताबा पत्र देण्यात आले आहे. ...