सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...
मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाडकाम करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या रेल्वे पुलाच्या पाडकांमाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटेचे किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ अंश आहे. ...
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे... ...